बिरबलाची खिचड़ी
हिवाळ्याचे दिवस होते कडाकयाची थंडी पडली होती. बिरबल व बादशहा फिरत-फिरत तळ्याजवळ आले. बादशहा – कोण शुर या गार पाण्यात उघडया अंगाने उभा राहील. बिरबल – मनुष्य पैशासाठी काहीही करू शकतो. असा मनुष्य भेटला...
हिवाळ्याचे दिवस होते कडाकयाची थंडी पडली होती. बिरबल व बादशहा फिरत-फिरत तळ्याजवळ आले. बादशहा – कोण शुर या गार पाण्यात उघडया अंगाने उभा राहील. बिरबल – मनुष्य पैशासाठी काहीही करू शकतो. असा मनुष्य भेटला...
रामू नावाचा एक लाकुड तोडया होता तो लाकडे विकून आपले पोट भरायचा. त्याच्या कडे एक गाढव होते. त्यावर लाकडे लादून शहरात विकण्यास जात असे. एके दिवशी तो लाकडे घेवून शहरात जात असताना, केस कापण्याचा...
बादशहाला एका फकिराने पोपट भेट दिला. त्याला तो फारच आवडला. फकीर – तूझ्या राज्यांची भरभराट होवो हा पोपट तुझ्यासाठीच आणला आहे. तो पोपट बोलका असल्यामुळे बादशहाला त्याचा लळा लागला. फकिरावर श्रद्धा असल्याने बादशहाने त्याची...
बादशहा -बिरबल तू एवढा हुशार तर तुझे गुरु किती हुशार असतील? मला त्यांना भेटायचे आहे. बिरबलाला गुरु नसल्यामुळे तो पेचात पडला, पण लगेच त्याला एक युक्ती सुचली. बिरबल – महाराज ते सध्या हिमालयात साधने...
एके दिवशी दरबार भरला असता. बादशहा ने आपल्या दरबारातील सभासदांना एक प्रश्न विचारला. बादशहा – कोणी सांगू शकेल की आपल्या दिल्लीमध्ये कावळ्यांची संख्या किती आहे ? हा प्रश्न एकून सर्व दरबारी गप्प राहीले, पण...
बादशहा – तूमच्या ग्रंथामध्ये लिहले आहे की सुदामा आपल्या राज्यात आलेचे कळताच त्यांना राजवाड्यात आणण्यासाठी ते स्वतः पळत गेले न पायात त्यांनी चप्पल घातली, त्यांच्याकडे नौकराची कमी – होती का ? याचे कारण सांगू...
एकदा बादशहाने बिरबलाला जमीन देण्याचे वचन दिले होते, जेव्हा जमीन देण्याची वेळ आली तेव्हा बादशहाने टाळाटाळ केली. काही दिवसांनी बादशहा व बिरबल फिरत, असताना त्यांना एक ऊँट दिसला. ऊँटाला पाहून बादशहा – सांग बरं...
बादशहांच्या वाढदीवसानिमित्त दरबारात सर्व सजावट करण्यात आली होती. प्रत्येकाला अत्तर लावून पान सुपारी देण्यात येत होती. तिथे आलेल्या एका राजाला अत्तर लावताना बादशहा कडून एक थेंब गालीच्यावर पडला त्याने तो टिपून घेण्याचा प्रयत्न केला....
अकबर बादशहाच्या दरबारातील बरेचसे सभासद बिरबलावर जळत असे. त्या सभासदांना वाटते की बिरबलामुळे बादशहा आपल्याकडे लक्ष देत नाही. एके दिवशी दरबारातील एका सभासदाने बिरबलाचा नाश करण्यासाठी एक योजना आखली. त्याने बादशहाच्या एका बयकोला व...
अकबर मुगल सम्राटांपैकी सर्वांत चांगले सम्राट होते. स्वतः अकबराला वाटत असे की, आपल्या राज्यातील जनता प्रामाणिक आहे. त्यांनी ही गोष्ट बिरबलाला सांगितली. बिरबल – महाराज! आपल्या राज्यात सर्व प्रामाणिक नाहीत थोडक्यात शंभर टक्के जनता...
Recent Comments