Tagged: story
अकबर बादशहाचे स्वप्न
एका रात्री, अकबर बादशहाने एक विचित्र स्वप्न बघितले की त्याचा एक दात सोडून बाकी सगळे दात पडले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याने राज्यातील सर्व विख्यात ज्योतिष्यांना बोलविले आणि त्यांना आपल्याला पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्दल सांगून...
सगळ्यात मोठी दौलत
बादशहा ने एकदा सहज विचारले, बिरबल तूझ्याकडे एवती धन – दौलत आहे. त्यात सगळ्यात मुल्यवान काय आहे. बिरबल – माझी बुद्धी। बरोबर आहे. सगळ्यात मोल्यवान आपली बुद्धी असते. अंधकार अकबर – बिरबल सांग बर...
दोन शब्दाचे उत्तर
बादशहा – चार प्रश्न विचारले तरी त्याचे उत्तर मात्र मला दोनच शब्दात पाहिजे. माझे प्रश्न असे आहेत.. पान सड़े, घोड़ा अड़े खड्ग गंजूनी जाय। विस्तवावरी जळे भाकर, सांगा कारण काय।। (अर्थ – खायची पान...
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
दरबारात एकदा बिरबल आणि बादशहात वादावादी झाली. त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला. असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक दरबारी त्याला म्हणाला – बिरबलजी, महाराज आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रीपद काढुन घेतील आणि तुम्हाला...
जाताना मुठी उघड्या का?
बादशहा एकदा बिरबलाला म्हणाला – बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, पण या जगातून जाताना त्याच्या मुठी उघड्या का बरे असतात? बिरबल – महाराज, माणूस जन्माला येताना सभोवतालच्या लोकांना सांगत...
कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा
एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले.त्यांनी शाप दिला पुढची १२ वर्षे पाऊस पडणार नाही व तशी आकाशवाणी हि केली. पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला.सर्वजण हताश झाले. १२ वर्षे पाऊस येणार नाही म्हणजे सर्व मणुष्य,प्राणी दुःकाळाने मरणार या...
सर्वात चांगले पाणी
उन्हाळ्याचे दिवस होते. राज्यात पाण्याची समस्या जाणवू लागली होती. बादशहा ने विचारले – सगळ्यात चांगले पाणी कोणत्या नदीत आहे बिरबल – सरकार यमुना नदीत. बादशहा – काय? यमुना नदीत मनात येईल ने उत्तर तू...
Recent Comments