Category: Akbar Birbal Stories

साखर आणि माती 0

साखर आणि माती

एक दिवस, बादशहा अकबर यांच्या दरबार भरलेला होता, तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला.  बादशहाने विचारले – ‘या बरणीत काय आहे?’  दरबारी बोलला ‘यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे.’ ‘ते कशासाठी?’ अकबर...

थोडक्यात उत्तर 0

थोडक्यात उत्तर

एक दिवस, बिरबल बागेत फिरत असताना सकाळच्या ताज्या हवेचा आनंद घेत होता की अचानक एक माणूस त्याच्या जवळ येऊन बोलला ‘तुम्ही मला सांगू शकता की बिरबल कुठे मिळेल?’  ‘बागेत.’ बिरबल बोलला.  तो माणूस काहीवेळ...

अकबर बादशहाचे स्वप्न 0

अकबर बादशहाचे स्वप्न

एका रात्री, अकबर बादशहाने एक विचित्र स्वप्न बघितले की त्याचा एक दात सोडून बाकी सगळे दात पडले आहेत.  दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याने राज्यातील सर्व विख्यात ज्योतिष्यांना बोलविले आणि त्यांना आपल्याला पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्दल सांगून...

सगळ्यात मोठी दौलत 0

सगळ्यात मोठी दौलत

बादशहा ने एकदा सहज विचारले, बिरबल तूझ्याकडे एवती धन – दौलत आहे. त्यात सगळ्यात मुल्यवान काय आहे. बिरबल – माझी बुद्धी। बरोबर आहे. सगळ्यात मोल्यवान आपली बुद्धी असते. अंधकार अकबर – बिरबल सांग बर...

0

सोपं गणित

दरबरात जमलेल्या मंत्र्यांना बादशहाने प्रश्न विचारला ‘सत्तावीसातून नऊ वजा केल्यास बाकी किती उरेल? हा प्रश्न सोपा असल्याने सर्व मंत्र्यानी एका सुरात सांगितले अठरा.’ बादशहाने बिरबलाला विचारले ‘तू का गप्प बसलास? मी सांगितलेला प्रश्न अगदीच...

दोन शब्दाचे उत्तर 0

दोन शब्दाचे उत्तर

बादशहा – चार प्रश्न विचारले तरी त्याचे उत्तर मात्र मला दोनच शब्दात पाहिजे. माझे प्रश्न असे आहेत..  पान सड़े, घोड़ा अड़े खड्ग गंजूनी जाय। विस्तवावरी जळे भाकर, सांगा कारण काय।। (अर्थ – खायची पान...

walking dogs 1

अति शहाणा त्याचा बैल रिकामा

दरबारात एकदा बिरबल आणि बादशहात वादावादी झाली. त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला.  असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक दरबारी त्याला म्हणाला – बिरबलजी, महाराज आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रीपद काढुन घेतील आणि तुम्हाला...

लोभी साधू 0

लोभी साधू

गंगाबाई ने अनेक वर्षे मोलमजुरी करून थोडे पैसे साठवले होते. गंगाबाईच्या घराशेजारी एक जोडपे राहत होते. ते तिर्थ यात्रेला जाणार होते. शेजारी – गंगाबाई तिर्थ यात्रेला येता का? गंगाबाई – तुमच्या मुळे मला तिर्थयात्रा...

जाताना मुठी उघड्या का? 0

जाताना मुठी उघड्या का?

बादशहा एकदा बिरबलाला म्हणाला – बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, पण या जगातून जाताना त्याच्या मुठी उघड्या का बरे असतात? बिरबल – महाराज, माणूस जन्माला येताना सभोवतालच्या लोकांना सांगत...

सर्वात चांगले पाणी 0

सर्वात चांगले पाणी

उन्हाळ्याचे दिवस होते. राज्यात पाण्याची समस्या जाणवू लागली होती. बादशहा ने विचारले – सगळ्यात चांगले पाणी कोणत्या नदीत आहे बिरबल – सरकार यमुना नदीत. बादशहा – काय? यमुना नदीत मनात येईल ने उत्तर तू...